Category Marathi
Home

Marathi

-

Page 3

9 May

blog/about agri tourism vishwa team

‘कृषी पर्यटन विश्व’ टिम विषयी माहिती. गणेश गणेश हे कृषी पर्यटन विश्वचे संस्थापक व सीईओ आहेत. त्यांचे पत्रकारितेमध्ये पदवी आणि पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केले. डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचा अनुभव आहे. अनेक Digital Media आणि Social Media च्या अनेक कार्यशाळेत सहभाग घेतला. कृषी पर्यटनात Digital आणि Social मीडियाचा वापर कसा करावा या विषयी मार्गदर्शन करतात. […]

READ MORE
25 Nov

पुण्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि राज्यातील कृषी पर्यटन केंद्राच्या वतीने पुण्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि ‘कृषी पर्यटन विश्व’ यांच्या संयुक्त विद्यमाने, दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. ही कार्यशाळा हाँटेल गंधर्व, वरच्या मजल्यावर असलेल्या सभागृहात, बालगंधर्व रंगमंदिर समोर, काँग्रेस भवन […]

READ MORE
23 Oct

कृषी पर्यटन एक शाश्वत पर्यटन !

कृषी पर्यटन एक शाश्वत पर्यटन ! Agro tourism is a sustainable tourism ! कृषी पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन केंद्र आणि परिसरातील डोंगर- दऱ्यां, पर्यटन स्थळ, नैसर्गिक ठिकाणे, सांस्कृतिक वारसा, नैसर्गिक संपदेचे जतन करणे, जैवविविधतेचे संवर्धन स्थानिक लोक, संस्कृती, बोली-भाषा, खाण-पान, वेषभूषा इत्यादीचे जतन कृषी पर्यटनाच्या माध्यामातून कसे होणार आहे ते आपण पाहूया… कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून […]

READ MORE
1 Oct

पुण्यातील प्रसिद्ध कृषी पर्यटन केंद्र

पुण्यातील प्रसिद्ध कृषी पर्यटन केंद्र Famous agro tourism center in Pune पावसाळ्यात निसर्ग आपल्या रंगाची मनसोक्त उधळण करत असतो. म्हणून अनेक लोक पावसाळ्यात फिरायला जायला पसंती देतात. पावसाळा म्हणजे हौशी पर्यटकांसाठी सुगीचे दिवस असतात. कोणी ट्रेकिंग करतात, कोणी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात कोणी पर्यटक किल्ले पर्यटन करतात तर, कोणी हिल स्टेशनची सफर करतात. हे […]

READ MORE
10 Aug

कृषी पर्यटन सहल

कृषी पर्यटन सहल Agri tourism trip पावसाळ्यात निसर्ग आपल्या रंगाची मनसोक्त उधळण करत असतो. म्हणून अनेक लोक पावसाळ्यात फिरायला जायला पसंत देतात. बहुतांशी लोक ट्रेककिंगला पसंती देतात. आम्हाला मात्र अ‍ॅग्रो टुरिझम सेंटरवर जाण्याची संधी मिळाली. लोकांना शेतीचे महत्व कळावे म्हणून अ‍ॅग्रो टुरिझम विश्वने अंजनवेल अ‍ॅग्रो टुरिझम सेंटरवर सहल आयोजित केली होती. मावळ तालुक्याला डोंगर, दऱ्याखोऱ्या, […]

READ MORE
8 Jul

कृषी पर्यटनाचा इतिहास

कृषी पर्यटनाचा इतिहास History Of Agro Tourism स्वातंत्रोत्तर काळातील वाढत्या औद्योगिकरणामुळे ग्रामीण भागातील लोकांनी शिक्षण, नोकरी, व्यवसाय-रोजगारासाठी शहरी भागाकडे धाव घेतली. त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील अनेक शहरांचा जागतिक स्तरावर विकास झाला, परंतु मूळ शेतीपासून अनेक लोक दूर गेले. नव्या पिढीला सर्व शहरी गोष्टींचा उपभोग घेतल्यानंतर मात्र वडिलोपार्जित शेती खुणावू लागली आणि विसाव्या शतकाच्या अखेरीस कृषी […]

READ MORE
8 Jul

कृषी पर्यटन म्हणजे काय ?

कृषी पर्यटन म्हणजे काय ? कृषी पर्यटन म्हणजे काय ? What is Agro Tourism कृषी पर्यटन म्हणजे शेतावर जाऊन राहणे, फिरणे, ग्रामीण संस्कृतीची ओळख करून घेणे, आणि ग्रामीण आदरातिथ्य स्वीकारत मिळालेल्या नवीन ऊर्जेमुळे पुन्हा शहरी रहाटगाडय़ाच्या जीवनास तोंड देण्यास सिद्ध होते. माणूस हजारो वर्षापासून शेती करतो आहे आणि चिखलाशी त्याची नाळ जन्मजन्मांतरीची. कितीही काचेच्या चकचकीत […]

READ MORE
5 Feb

कृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था

कृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था Accommodation at Agro tourism Center संपूर्ण जग निसर्गाकडे जात आहे. आपण निसर्गाच्या जवळ जात आहे. निसर्गाचे महत्व जाणून त्यावर प्रेम करत त्याच्याशी निसर्गाशी एकरूप होत आहोत. त्याची अनेक कारणे आणि फायदेही आहेत. कारण धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनातून कुठे तरी निवांत निसर्गाच्या सानिध्यात राहायला कोणला आवडणार नाही. सिमेंटच्या जंगलात राहणारे शहरी […]

READ MORE
25 Jan

कृषी पर्यटन आणि शाळेची सहल

कृषी पर्यटन आणि शाळेची सहल Agri-tourism and school trip आपल्या बळीराजाला भक्कम आधार देण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून होणारा देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना आमलात आणणे आणि त्याचा सर्वांना उपयोग होईल असे धोरण आखणे गरजेचे आहे. आणि सध्या अशीच एक विस्तारू पाहणारी संकल्पना म्हणजे कृषी पर्यटन केंद्र. या कृषी पर्यटन स्थळांचा उपयोग जसा शेतकऱ्यांना आर्थिक […]

READ MORE
23 Dec

कृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती

कृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती Agro Tourism Center – Palashiwadi Baramati बारामती तालुक्याचा काही भाग हा दुष्काळी छायेत येतो. वर्षभरात केवळ 500 मि.मी सरासरी पाऊस पडणाऱ्या ‘पळशीवाडी’ या गावात पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटन केंद्र उभारून दुष्काळावर मात केली आहे. पुणे शहरापासून 80 कि.मी. असणाऱ्या बारामती तालुक्यातील पळशीवाडी या गावात 28 एकर जागेत पर्यटन […]

READ MORE