Tag agri article
Home

agri article

12 Jan

कृषी पर्यटन एक अभ्यासाचे ठिकाण

कृषी पर्यटन एक अभ्यासाचे ठिकाण Agro tourism is a place of study              कृषी पर्यटन केंद्र ग्रामीण संस्कृतीचे जतन व संवर्धन करते. कृषी पर्यटन केंद्र हा वेगाने वाढणारा पर्यावरणपूरक व्यवसाय आहे. शहरी धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेले लोक क्षणभर विरंगुळ्यासाठी कृषी पर्यटन केंद्राला भेट देतात. ग्रामीण शेती व शहरी पर्यटकांना जोडणारा हा […]

READ MORE
9 Jan

कृषी पर्यटनाचे केंद्राचे मार्केटिंग आणि नियोजन

कृषी पर्यटनाचे केंद्राचे मार्केटिंग आणि नियोजन Marketing and planning of agro tourism center कृषी पर्यटन ही पर्यटनाची नवीन संकल्पना असून तिचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतीचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी पर्यटन हा एक फायद्याचा कृषिपूरक व्यवसाय आहे. या व्यवसायातून अधिक आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी केवळ कृषी पर्यटन केंद्र बांधून उपयोगाचे नाही तर त्याचा प्रसार व […]

READ MORE
8 Jan

कृषी व ग्रामीण पर्यटनाचे फायदे

कृषी पर्यटनाचे फायदे  Benefits of agro tourism  ‘कृषी आणि पर्यटन’ या दोन गोष्टींच्या समन्वयातून बनलेली कृषी पर्यटन ही पर्यटनाची नवीन संकल्पना सध्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.  ग्रामीण भागातील शेती, निसर्ग, पशु-पक्षी, संस्कृती आणि जीवनशैली याचे शहरी भागातील लोकांना आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे विरंगुळा किंवा क्षणभर विश्रांती म्हणून शहरी लोक आता ग्रामीण भागाकडे पर्यटन […]

READ MORE
7 Jan

कृषी पर्यटन म्हणजे काय ?

कृषी पर्यटन म्हणजे काय ? What is Agro-tourism  शहरी जीवनशैलीचा कंटाळा आलेल्या लोकांनी दोन दिवस शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकर्‍यांनी शहरी लोकांचा सशुल्क पाहुणचार, आदरातिथ्य करणे म्हणजे कृषी पर्यटन होय. कृषी पर्यटन हा शहरी पर्यटक आणि ग्रामीण शेतकरी याना आर्थिकदृष्ट्या जोडणारा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. लोकांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच गावातील शेतकऱ्याला आर्थिक […]

READ MORE
1 Jan

कृषी पर्यटन कसे आणि कोण सुरू करू शकतो ?

 Who and how start agri – rural and farm tourism.? कृषी पर्यटन कसे आणि कोण सुरू करू शकतो ? आजकाल लोक पर्यटनाबाबत खूपच जागरूक होत आहेत. लोकांना पर्यटनासाठी वेगवेगळे प्रकार खुणावत असतात. याच गोष्टीचा फायदा ग्रामीण पर्यटनाने उचलला पाहिजे. कारण आजही शहरांपेक्षा ग्रामीण भागातील पर्यटन उपेक्षितच आहे. ग्रामीण पर्यटनाचा हवा तेवढा  प्रचार व प्रसार झालेला […]

READ MORE
23 Oct

कृषी पर्यटन एक शाश्वत पर्यटन !

कृषी पर्यटन एक शाश्वत पर्यटन ! Agro tourism is a sustainable tourism ! कृषी पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन केंद्र आणि परिसरातील डोंगर- दऱ्यां, पर्यटन स्थळ, नैसर्गिक ठिकाणे, सांस्कृतिक वारसा, नैसर्गिक संपदेचे जतन करणे, जैवविविधतेचे संवर्धन स्थानिक लोक, संस्कृती, बोली-भाषा, खाण-पान, वेषभूषा इत्यादीचे जतन कृषी पर्यटनाच्या माध्यामातून कसे होणार आहे ते आपण पाहूया… कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून […]

READ MORE
23 Dec

कृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती

कृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती Agro Tourism Center – Palashiwadi Baramati बारामती तालुक्याचा काही भाग हा दुष्काळी छायेत येतो. वर्षभरात केवळ 500 मि.मी सरासरी पाऊस पडणाऱ्या ‘पळशीवाडी’ या गावात पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटन केंद्र उभारून दुष्काळावर मात केली आहे. पुणे शहरापासून 80 कि.मी. असणाऱ्या बारामती तालुक्यातील पळशीवाडी या गावात 28 एकर जागेत पर्यटन […]

READ MORE
12 Dec

मार्टची दशकपूर्ती, कृषी पर्यटनात गगन भरारी…

कृषी पर्यटन संकल्पना (Agro tourism concept) मागील काही वर्षापासून शेतातील उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेती परवडेनाशी झाली आहे. नैसर्गिक आपत्ती, बाजारभावाची अस्थिरता, शेतातील कामगारांची कमतरता, यामुळे तरुण पिढी तर शेती बाबत निरुत्साही आहे. या सर्व कारणांमुळे शेतकरी पारंपरिक शेतीकडे पाठ फिरवू लागला. अशा परिस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील शेतकरी श्री. चंद्रशेखर भडसावळे यांनी 1987 […]

READ MORE
6 Nov

Employment Generation and Development of Rural Areas Through Agro Tourism

Employment Generation and Development of Rural Areas Through Agro Tourism Nowadays youngsters are migrating from villages towards the cities in large numbers. The main reason for this migration is the lack of employment opportunities in Rural areas. In most of the rural areas, there are hardly any businesses or industries which can provide jobs to […]

READ MORE
30 Oct

Agro Tourism: Supplementary Business to Farming

Agro Tourism: Supplementary Business to Farming Since last fifteen-sixteen years, Agro Tourism is proving to be boon for the farmers in some parts of Maharashtra. Because of the whimsical and unpredictable nature of the climate, farmers are facing severe problems due to dry and wet famines, environmental imbalances, changing sowing cycles etc. India is an […]

READ MORE