Tag Agritourism
Home

Agritourism

-

Page 3

29 Aug

कृषी पर्यटन केंद्रातील रोपांचे महत्त्व आणि लागवड – भाग १

कृषी पर्यटन केंद्रातील रोपांचे महत्त्व आणि लागवड – भाग १ Importance and Planting of Plants in Agri-Tourism Center – Part 1 अलिकडच्या काळात कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणत वाढत आहे. शहरी पर्यटक आपल्या कुटुंबासह शेतशिवार बघण्यासाठी गावी अथवा ग्रामीण भागातील कृषी पर्यटन केंद्राना घेऊन जातात. शेतीमधील पिकं, शेती औजारे, शेती करण्याच्या पद्धती हे पर्यटनाचे विषय बनले […]

READ MORE
23 Aug

Programs Organized on World Agro Tourism Day

Every year Maharashtra State Agri and Rural Tourism Co-Operative Federation Ltd (MART), Agri Tourism Development Corporation(ATDC) and Maharashtra Tourism Development Corporation(MTDC) come together to celebrate 16th May as Agri Tourism Day. On this day the farmers who operate Agri Tourism Centres are facilitated with ‘Agri Tourism Honor’ award, while best tourism centre’s in Maharashtra are […]

READ MORE
14 Aug

History of Agro Tourism

Agro tourism is a relatively new concept and since it is associated with farming sector, it is has more importance in agrarian country like ours. Agro tourism and its concept differs from country to country. It provides a consistent source of income to the farmers. There are many examples of villages, states and country benefiting […]

READ MORE
12 Aug

कृषी पर्यटन केंद्र लॉजिंगला पर्याय

कृषी पर्यटन केंद्र लॉजिंगला पर्याय Alternative to agri-tourism center lodging निसर्गाची ओढ प्रत्येकालाच असते. निसर्गात रममान होण्यास सर्वांना आवडते. निसर्गाचे सौंदर्य पाहून त्याच्या प्रेमात कुणीही पडू शकतो. असाच अनुभव कृषी पर्यटनाच्या माध्यामातून आपण घेऊ शकतो.  काळानुसार पर्यटनाचे स्वरूप बदलत आहे. ग्रामीण संस्कृती आणि शेती यांचा संगम आपण कृषी पर्यटनाच्या माध्यामातून अनुभवू शकतो. पूर्वी एका दिवसात पर्यटन करून आपण परत घरी येत असे. आता […]

READ MORE
11 Aug

What is Agro Tourism

Understanding how farming is done, how farms are cultivated, how the seeds are sown and which crops are taken during which particular period all of this constitutes agro tourism. People living in cities are only partially aware about all the agricultural and allied activities which are undertaken in villages. But observing all of this beforehand, […]

READ MORE
27 Jul

शेतकऱ्यांना कृषीपर्यटनातून पैसा आणि प्रतिष्ठा

शेतकऱ्यांना कृषीपर्यटनातून पैसा आणि प्रतिष्ठा Money and prestige to farmers from agri-tourism कृषी पर्यटन एक कृषीपूरक व्यवसाय आहे. कृषीपूरक व्यवसायातून शेती न परवडणाऱ्या शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले पाहिजे हाच मुख्य उद्देश असतो. प्रत्येक शेतकरी शेतीच्या माध्यमातून अन्न धान्यांची निर्मिती करतो. अन्नदाता म्हणून स्वाभिमानाने जगता यावे आणि शेतीतून किमान पैसा आणि प्रतिष्ठा मिळावी असे प्रत्येक शेतकऱ्याला […]

READ MORE
14 Jul

मराठवाडयातील कृषी पर्यटन

मराठवाडयातील कृषी पर्यटन Agri-tourism in Marathwada मराठवाडा शब्द जरी कोणी उच्चारला तर सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न पडतोे ते म्हणजे सतत पडणारा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, पाणी टंचाई, आत्महत्या, मागास प्रदेश, गरिबी, बेरोजगार यासारखे समस्या असलेला प्रदेश. माञ मराठवाड्यात पर्यटन आणि कृषी पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर निसर्ग, नद्या, डोंगर, संत साहित्य, संतांची भूमी, निजामकाळ, हैदराबाद मुक्ती संग्राम, […]

READ MORE
29 Jun

कृषी पर्यटन विश्व

कृषी पर्यटन विश्व  Agro Tourism Vishwa  नमस्कार मित्रांनो, Agro Tourism Vishwa या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत !!! महाराष्ट्रासह भारतातील कृषी पर्यटन केंद्रांविषयी माहिती आणि केंद्र चालकांची मुलाखत तसेच कृषी विषयक माहिती या वाहिनीवर पहायला मिळणार आहे. कृषी पर्यटन म्हणजे काय ? कृषी पर्यटनाचं महत्व या विषयी ही मुलाखत आहे. अंजनवेल कृषी पर्यटन केंद्राचे सहसंचालक नरेंद्र पितळे यांच्याशी […]

READ MORE
25 Jun

कृषी पर्यटनातून रोजगार निर्मिती आणि ग्रामीण विकास

कृषी पर्यटनातून रोजगार निर्मिती आणि ग्रामीण विकास Employment and village Development opportunities through agri-tourism ग्रामीण भागातील तरुणांची संख्या शहारांकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बेरोजगार होय. ग्रामीण भागात कोणतेच व्यवसाय, उद्योग मोठ्या प्रमाणात नाहीत. काही छोटे मोठे व्यवसाय आहेत; पण कामगारांना योग्य पगार मिळत नाही. इतर कोणत्याही सोई सुविधा नाहीत. या […]

READ MORE
9 Jun

कृषी पर्यटन शेतीपूरक व्यवसाय

महारष्ट्रातील काही भागात पंधरा सोळा वर्षांपासून शेतकऱ्यांना कृषी पर्यटन केंद्र संजीवनी ठरत आहे. निसर्गाच्या लहरीपणा, कोरड दुष्काळ, ओला दुष्काळ, बदलते ऋतुचक्र, पर्यावरणाचे असमतोल अशा निसर्गाच्या संकटात शेतकरी सापडला आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आदिम काळापासूनच भारतात शेती केली जाते. याच शेतीवर अनेक पिढ्या आपला उदरनिर्वाह करीत आल्या आहेत. पूर्वीची शेती करण्याची पद्धत आणि आताच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले […]

READ MORE