Tag krushiprayatankendra
Home

krushiprayatankendra

5 Feb

कृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था

कृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था Accommodation at Agro tourism Center संपूर्ण जग निसर्गाकडे जात आहे. आपण निसर्गाच्या जवळ जात आहे. निसर्गाचे महत्व जाणून त्यावर प्रेम करत त्याच्याशी निसर्गाशी एकरूप होत आहोत. त्याची अनेक कारणे आणि फायदेही आहेत. कारण धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनातून कुठे तरी निवांत निसर्गाच्या सानिध्यात राहायला कोणला आवडणार नाही. सिमेंटच्या जंगलात राहणारे शहरी […]

READ MORE
25 Jan

कृषी पर्यटन आणि शाळेची सहल

कृषी पर्यटन आणि शाळेची सहल Agri-tourism and school trip आपल्या बळीराजाला भक्कम आधार देण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून होणारा देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना आमलात आणणे आणि त्याचा सर्वांना उपयोग होईल असे धोरण आखणे गरजेचे आहे. आणि सध्या अशीच एक विस्तारू पाहणारी संकल्पना म्हणजे कृषी पर्यटन केंद्र. या कृषी पर्यटन स्थळांचा उपयोग जसा शेतकऱ्यांना आर्थिक […]

READ MORE
23 Dec

कृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती

कृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती Agro Tourism Center – Palashiwadi Baramati बारामती तालुक्याचा काही भाग हा दुष्काळी छायेत येतो. वर्षभरात केवळ 500 मि.मी सरासरी पाऊस पडणाऱ्या ‘पळशीवाडी’ या गावात पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटन केंद्र उभारून दुष्काळावर मात केली आहे. पुणे शहरापासून 80 कि.मी. असणाऱ्या बारामती तालुक्यातील पळशीवाडी या गावात 28 एकर जागेत पर्यटन […]

READ MORE
12 Dec

मार्टची दशकपूर्ती, कृषी पर्यटनात गगन भरारी…

कृषी पर्यटन संकल्पना (Agro tourism concept) मागील काही वर्षापासून शेतातील उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेती परवडेनाशी झाली आहे. नैसर्गिक आपत्ती, बाजारभावाची अस्थिरता, शेतातील कामगारांची कमतरता, यामुळे तरुण पिढी तर शेती बाबत निरुत्साही आहे. या सर्व कारणांमुळे शेतकरी पारंपरिक शेतीकडे पाठ फिरवू लागला. अशा परिस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील शेतकरी श्री. चंद्रशेखर भडसावळे यांनी 1987 […]

READ MORE
24 Nov

कृषी पर्यटन आणि ग्रामीण महिलांचे सबलीकरण

कृषी पर्यटन आणि ग्रामीण महिलांचे सबलीकरण Agri-tourism and empowerment of rural women कृषी पर्यटन या संकल्पनेला पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. कारण यातून शेतीला जोडधंदा म्हणून एक पर्याय उपलब्ध झाला आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी, आपली ग्रामीण संस्कृती जोपासली जावी आणि यातून शहराकडे तरुणांची होणारी वाटचाल थांबावी, ही जरी प्रमुख कारणे […]

READ MORE
6 Nov

Employment Generation and Development of Rural Areas Through Agro Tourism

Employment Generation and Development of Rural Areas Through Agro Tourism Nowadays youngsters are migrating from villages towards the cities in large numbers. The main reason for this migration is the lack of employment opportunities in Rural areas. In most of the rural areas, there are hardly any businesses or industries which can provide jobs to […]

READ MORE
30 Oct

Agro Tourism: Supplementary Business to Farming

Agro Tourism: Supplementary Business to Farming Since last fifteen-sixteen years, Agro Tourism is proving to be boon for the farmers in some parts of Maharashtra. Because of the whimsical and unpredictable nature of the climate, farmers are facing severe problems due to dry and wet famines, environmental imbalances, changing sowing cycles etc. India is an […]

READ MORE
27 Oct

Agri tourism in Maharashtra

Maharashtra has been bestowed by the abundance of natures beauty. It rests in the lap of western ghat hills, which are very rich in biodiversity and it has also been gifted with the beautiful coast line of the Konkan region. Maharashtra has it all in the form of natures endowment in its Coastline, Rivers, Forts, […]

READ MORE
11 Oct

“अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र” आणि पायऱ्यांचा डोंगर

“अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र” आणि पायऱ्यांचा डोंगर Anjanvel Agri-Tourism Center अंजनवेल कृषी पर्यटन केंद्रा पासून अगदी जवळंच असलेल ट्रेकिंग साठीच देखणं ठिकाण. कुठंही न थांबता चालत राहिलं तर तासाभरात इथं पोचता येतं. साधारण अर्धा टप्पा पार केला की आपण धनगरवाड्यावर पोचतो, इथून थेट चढाई सुरू होते, गर्द झाडीतून गुरांची पायवाट धरून मजल दरमजल करत शिखरापर्यंत […]

READ MORE
14 Jul

मराठवाडयातील कृषी पर्यटन

मराठवाडयातील कृषी पर्यटन Agri-tourism in Marathwada मराठवाडा शब्द जरी कोणी उच्चारला तर सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न पडतोे ते म्हणजे सतत पडणारा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, पाणी टंचाई, आत्महत्या, मागास प्रदेश, गरिबी, बेरोजगार यासारखे समस्या असलेला प्रदेश. माञ मराठवाड्यात पर्यटन आणि कृषी पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर निसर्ग, नद्या, डोंगर, संत साहित्य, संतांची भूमी, निजामकाळ, हैदराबाद मुक्ती संग्राम, […]

READ MORE